शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आरे येथील ग्रामस्थांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

सडोली (खालसा) - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तुळशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने आरेे (ता. ...

सडोली (खालसा) - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तुळशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने आरेे (ता. करवीर) येथे संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

२०१९ मध्ये आलेल्या महापुराने आरे (ता. करवीर) येथील अनेकांची घरे पडल्याने अनेकांचे संसार उद्ध्व‌स्त झाले होते. पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असा आदेश दिला. पावसाचा जोर असाच राहिल्यास गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता असून, प्रशासन लक्ष्य ठेवून असल्याचे तलाठी नरेंद्र झुंबड यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थांना एकत्र ठेवता येत नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता आपली व्यवस्था आपणच केली पाहिजे.

दरम्यान, महापुराचा धोका ओळखून ग्रामसेवक दीपा यादव, आरोग्य सेवक कुमठेकर, तलाठी नरेंद्र झुंबड, गजानन मळीक यांनी गरोदर महिला, वयस्कर ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.