शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ऊसदराबाबत साखर संघात गुरुवारी बैठक

By admin | Updated: November 14, 2015 01:15 IST

चंद्रकांत पाटील : ‘एफआरपी’चा तिढा सुटणार

कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’वरून राज्यात साखर उद्योगासमोर निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी गुरुवारी (दि. १९) साखर संघात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपीवरून पेच निर्माण झाला आहे. साखरेचे बाजारातील दर व बॅँकांची उचल पाहता एकरकमी पैसे देणे अशक्य असल्याची भूमिका कारखानदारांनी घेतल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषद घेऊन आंदोलनाचा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला होता; पण ऊस परिषदेच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांना फोन करून अधिक आक्रमक न होता, पहिल्यांदा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करावी असे सूचविले व त्याबाबत लवकरच बैठक घेण्याची सूचना त्यांनी सहकार विभागाला दिली होती. त्यानुसार १९ नोव्हेंबरला साखर संघात चंद्रकांतदादा पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे. साखर कारखानदार, संघटनांचे प्रतिनिधी, उपस्थित राहणार आहेत.  

शेतकरी संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार १९ नोव्हेंबरला साखर संघाच्या कार्यालयात बैठक होत आहे. यामध्ये सर्व घटकांशी चर्चा करून चांगला निर्णय घेतला जाईल. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनेच राहील व एकरकमी एफआरपीवर ठाम आहे. - चंद्रकांतदादा पाटील (सहकारमंत्री)