शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कृषीपंप वीजजोडणी व बिल माफीवर बुधवारी मुंबईत ऊर्जा मंत्र्याची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST

कोल्हापूर : कृषीपंपाची प्रलंबित वीजजोडणी, ५० टक्के वीजबिल माफीसह महापूर काळातील नुकसानाबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. २०) ऊर्जामंत्री नितीन ...

कोल्हापूर : कृषीपंपाची प्रलंबित वीजजोडणी, ५० टक्के वीजबिल माफीसह महापूर काळातील नुकसानाबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. २०) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. इरिगेशन फेडरेशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीसाठी कोल्हापुरातून माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भूयेकर, साताऱ्यातून आर. जी. तांबे, सांगलीतून जे. पी. लाड, पुण्याचे एम. जी. शेलार, जावेद मोमीन यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

विजेच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नांसाठी इरिगेशन फेडरेशनतर्फे प्रताप होगाडे यांनी मंगळवारी (दि. १२) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे बैठक घेण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्याची तातडीने दखल घेत ही बैठक घेत असल्याचा निरोप पाठवून बैठकीला येणाऱ्यांची नावेही निश्चित करुन दिली आहेत. त्यानुसार आता दिनांक २० जानेवारी रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीत राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या ३० मीटरच्या अंतरातील कृषीपंपाच्या अनधिकृत जोडण्यांना अधिकृतपणे जोडण्या देण्याच्या निर्णयाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांच्या वीजबिल माफीसंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुढील बैठकीचे नियोजनही ठरणार आहे.