शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महालक्ष्मी एक्स्प्रेस दीड महिन्यानंतर पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर ते मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस) ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर ते मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस) पुन्हा गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनीही चांगला प्रतिसाद देत ६० टक्क्यांहून अधिक आरक्षण केले होते.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर मध्य रेल्वेने कोल्हापूरची लाईफलाईन अर्थात महालक्ष्मी एक्स्प्रेस १५ एप्रिल २०२१ नंतर बंद केली. त्यामुळे मुंबईला अत्यावश्यक सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ कोयना एक्स्प्रेसवर अवलंबून राहावे लागले. कोरोनाचा संसर्ग आणखी वाढल्यानंतर कोयना एक्स्प्रेस बंद करून केवळ महाराष्ट्र एक्स्प्रेस व हरिप्रिया एक्स्प्रेस या दोनच एक्स्प्रेस सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना एसटीबसचा आधार घ्यावा लागला. त्याही अत्यावश्यक सेवा आणि कोरोनाच्या भीतीमुळे मर्यादित स्वरूपात धावत होत्या. या सर्वाचा परिणाम म्हणून व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. याबाबत मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य आनंद माने व शिवनाथ बियाणी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याशी संर्पक साधून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याची माहिती दिली. राज्य व केंद्र सरकारच्या कोरोना निर्बंध काही अंशी शिथिल झाल्यानंतर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पुन्हा कोल्हापुरातून ही रेल्वे सुरू झाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद देत ६० टक्के आरक्षण केले होते.

(फोटो रात्री पाठवत आहे)