शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

लॉकडाऊनमुळे कचरा संकलनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:22 IST

जयसिंगपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला ...

जयसिंगपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला आहे. तीन ते चार टन कचऱ्याची घट दिसून येत आहे. बाजार, हॉटेल्स बंदमुळे कचरा संकलन कमी होत आहे.

जयसिंगपूर शहरात बारा प्रभाग असून, घंटागाड्याद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जातो. जवळपास सोळा टन कचरा दररोज गोळा होतो. दैनंदिन भरणारा बाजार, आठवडा बाजार, किरकोळ विक्रेत्यांकडून रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा, पालिकेला उचलावा लागत होता. दरम्यान, १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे आणि फिरून भाजीपाला विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे कचरा संकलनात कचरा कमी झाला आहे. शिवाय हॉटेल्सवरदेखील मर्यादा आल्यामुळे त्याचाही परिणाम झाला आहे. जवळपास तीन ते चार टन कचरा कमी झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी दैनंदिन स्वच्छता होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, अशीदेखील मागणी होत आहे. आरोग्य विभागाने संबंधित ठेकेदारांना सूचना द्याव्यात, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.