शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

लॉकडाऊनमुळे कचरा संकलनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:22 IST

जयसिंगपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला ...

जयसिंगपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला आहे. तीन ते चार टन कचऱ्याची घट दिसून येत आहे. बाजार, हॉटेल्स बंदमुळे कचरा संकलन कमी होत आहे.

जयसिंगपूर शहरात बारा प्रभाग असून, घंटागाड्याद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जातो. जवळपास सोळा टन कचरा दररोज गोळा होतो. दैनंदिन भरणारा बाजार, आठवडा बाजार, किरकोळ विक्रेत्यांकडून रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा, पालिकेला उचलावा लागत होता. दरम्यान, १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे आणि फिरून भाजीपाला विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे कचरा संकलनात कचरा कमी झाला आहे. शिवाय हॉटेल्सवरदेखील मर्यादा आल्यामुळे त्याचाही परिणाम झाला आहे. जवळपास तीन ते चार टन कचरा कमी झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी दैनंदिन स्वच्छता होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, अशीदेखील मागणी होत आहे. आरोग्य विभागाने संबंधित ठेकेदारांना सूचना द्याव्यात, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.