शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

जगणं बदललं... (गुन्हेगारी, अपघात घटले) (प्रदूषणमुक्त वातावरण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST

कोरोनामुळे सरत्या वर्षातील आठ महिन्यांचा कालावधी घरात बसूनच गेल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का घसरला. सहकुटुंब घरातच असल्याने घरफोडी, चोऱ्या, ...

कोरोनामुळे सरत्या वर्षातील आठ महिन्यांचा कालावधी घरात बसूनच गेल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का घसरला. सहकुटुंब घरातच असल्याने घरफोडी, चोऱ्या, अपघातांचे प्रमाण घटले. पण कौटुंबिक कलह तसेच कौटुंबिक वादातून खुनाच्या घटना वाढल्या. लॉकडाऊनमुळे पोलीसच रस्त्यावर असल्याने रस्ते ओस पडले. आपोआप अपघातांचे प्रमाणही कमी झाले. २०२० मध्ये पोलीस दप्तरी एकूण ४३४७ गुन्ह्यांची नोंद झाली तरी २०१९ च्या तुलनेत २५१ गुन्हे घटल्याचे दर्शविते. तसेच सरत्या वर्षात ५१ प्राणघातक अपघात घडल्याची नोंद आहे.

प्रदूषणमुक्त वातावरण

लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ घटली. परिणामी वायू प्रदूषण आपोआप मोठ्या प्रमाणावर थांबले. कारखानेही बंद राहिल्यामुळे धुरामुळे होणारे वायू प्रदूषणही थांबले. परिणामी सुमारे ८० टक्के वातावरण प्रदूषणमुक्त बनले. नागरिकांना मुक्त श्वास घेता आला. वर्षभर जत्रा, यात्रा यांनाही पायबंद घातल्याने कोल्हापूरची जलवाहिनी पंचगंगा नदीचे पाणीही प्रदूषणमुक्त झाले.