शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जगणं बदललं... (गुन्हेगारी, अपघात घटले) (प्रदूषणमुक्त वातावरण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST

कोरोनामुळे सरत्या वर्षातील आठ महिन्यांचा कालावधी घरात बसूनच गेल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का घसरला. सहकुटुंब घरातच असल्याने घरफोडी, चोऱ्या, ...

कोरोनामुळे सरत्या वर्षातील आठ महिन्यांचा कालावधी घरात बसूनच गेल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का घसरला. सहकुटुंब घरातच असल्याने घरफोडी, चोऱ्या, अपघातांचे प्रमाण घटले. पण कौटुंबिक कलह तसेच कौटुंबिक वादातून खुनाच्या घटना वाढल्या. लॉकडाऊनमुळे पोलीसच रस्त्यावर असल्याने रस्ते ओस पडले. आपोआप अपघातांचे प्रमाणही कमी झाले. २०२० मध्ये पोलीस दप्तरी एकूण ४३४७ गुन्ह्यांची नोंद झाली तरी २०१९ च्या तुलनेत २५१ गुन्हे घटल्याचे दर्शविते. तसेच सरत्या वर्षात ५१ प्राणघातक अपघात घडल्याची नोंद आहे.

प्रदूषणमुक्त वातावरण

लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ घटली. परिणामी वायू प्रदूषण आपोआप मोठ्या प्रमाणावर थांबले. कारखानेही बंद राहिल्यामुळे धुरामुळे होणारे वायू प्रदूषणही थांबले. परिणामी सुमारे ८० टक्के वातावरण प्रदूषणमुक्त बनले. नागरिकांना मुक्त श्वास घेता आला. वर्षभर जत्रा, यात्रा यांनाही पायबंद घातल्याने कोल्हापूरची जलवाहिनी पंचगंगा नदीचे पाणीही प्रदूषणमुक्त झाले.