शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST

उत्तूर : वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरजेचे असून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी पोषक उपक्रम राबविण्याची आवश्यक आहे, असे मत साहित्यिक ...

उत्तूर :

वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरजेचे असून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी पोषक उपक्रम राबविण्याची आवश्यक आहे, असे मत साहित्यिक बाबूराव सिरसाट यांनी व्यक्त केले.

झुलपेवाडी (ता. आजरा) येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर साने गुरुजी वाचनालय व शिवारबा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. संभाजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाचनालय अध्यक्ष तानाजी पावले यांनी प्रास्ताविक केले.

सिरसाट म्हणाले, खेड्यांनी मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवले. पण, आर्थिक परिस्थिती चांगली झाली, माणूस शहरात गेला आणि मराठी भाषेची हेळसांड झाली.

दुसऱ्या सत्रात लेखक नंदू साळोखे यांची प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांनी मुलाखत घेतली. त्यानंतर कवी संमेलन झाले. रामकृष्ण मगदूम व दत्तात्रय सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शि. गो. पाटील, राजन कोनवडेकर, बालसाहित्यक प्रकाश केसरकर, सरपंच नामदेव जाधव यांच्यासह चिकोत्रा खोऱ्यातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. सचिन दुधाळे यांनी आभार मानले.

-------------------------

फोटो ओळी : झुलपेवाडी (ता. आजरा) येथे लेखक नंदू साळोखे यांचा सत्कार करताना साहित्यिक बाबूराव सिरसाट. शेजारी डॉ. जगताप, तानाजी पावले आदी उपस्थित होते.

क्रमांक : २७०१२०२१-गड-०५