शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST

उत्तूर : वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरजेचे असून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी पोषक उपक्रम राबविण्याची आवश्यक आहे, असे मत साहित्यिक ...

उत्तूर :

वाचनालये संस्कार केंद्र बनण्याची गरजेचे असून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी पोषक उपक्रम राबविण्याची आवश्यक आहे, असे मत साहित्यिक बाबूराव सिरसाट यांनी व्यक्त केले.

झुलपेवाडी (ता. आजरा) येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर साने गुरुजी वाचनालय व शिवारबा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. संभाजी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाचनालय अध्यक्ष तानाजी पावले यांनी प्रास्ताविक केले.

सिरसाट म्हणाले, खेड्यांनी मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवले. पण, आर्थिक परिस्थिती चांगली झाली, माणूस शहरात गेला आणि मराठी भाषेची हेळसांड झाली.

दुसऱ्या सत्रात लेखक नंदू साळोखे यांची प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांनी मुलाखत घेतली. त्यानंतर कवी संमेलन झाले. रामकृष्ण मगदूम व दत्तात्रय सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शि. गो. पाटील, राजन कोनवडेकर, बालसाहित्यक प्रकाश केसरकर, सरपंच नामदेव जाधव यांच्यासह चिकोत्रा खोऱ्यातील साहित्यप्रेमी उपस्थित होते. सचिन दुधाळे यांनी आभार मानले.

-------------------------

फोटो ओळी : झुलपेवाडी (ता. आजरा) येथे लेखक नंदू साळोखे यांचा सत्कार करताना साहित्यिक बाबूराव सिरसाट. शेजारी डॉ. जगताप, तानाजी पावले आदी उपस्थित होते.

क्रमांक : २७०१२०२१-गड-०५