शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

पूरग्रस्तांचे सुरक्षित जागेत पुनर्वसन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:23 IST

संकेश्वर : अलीकडील दोन वर्षांत येणाऱ्या महापुराची तीव्रता लक्षात घेऊन पूरग्रस्तांचे सुरक्षित जागेत पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही ...

संकेश्वर : अलीकडील दोन वर्षांत येणाऱ्या महापुराची तीव्रता लक्षात घेऊन पूरग्रस्तांचे सुरक्षित जागेत पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली.

पूरग्रस्त भागाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा हे रविवारी आले होते. यावेळी त्यांनी शहरातील शंकरलिंग मठ, नदीवेस व लक्ष्मी पूल आदी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. येडियुराप्पा म्हणाले, पालिकेकडे घरकुलासाठी ५० एकर जागा उपलब्ध आहे. त्या पर्यायी जागेचा पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विचार केला जाईल. मात्र, त्यासाठी पूरग्रस्त नागरिकांनी संमती दिल्यास पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात येईल. पाणी ओसल्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यात येईल. यावेळी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, महसूल मंत्री आर. अशोक, परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, नगराध्यक्षा सीमा हतनुरे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : संकेश्वर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा. शेजारी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, उमेश कत्ती, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आदी उपस्थित होते.

क्रमांक : २५०७२०२१-गड-०६