शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

हद्दवाढ विरोधातील नेत्यांचेही म्हणणे घेणार

By admin | Updated: January 13, 2016 01:10 IST

जिल्हाधिकारी : दोन दिवसांत अहवाल पाठविणार

कोल्हापूर : हद्दवाढीसंबंधीचा अंतिम अहवाल शासनाकडे दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहे. हद्दवाढीस विरोध असणाऱ्या लोकप्रतिनिधींची भूमिका आणि म्हणणे ऐकून घेऊन हा अहवाल पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेक वर्षांपासून शहराची हद्दवाढ झालेली नाही. सहा महिन्यांपूर्वी शासनाने हद्दवाढीला हिरवा कंदील दिला. त्यानंतर शहरालगतच्या ग्रामीण मतदारसंघाच्या आमदारांनी उघड विरोधाची भूमिका घेतली. याउलट महापालिका पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीचे समर्थन केले. ‘विरोध आणि समर्थन’ यामुळे हद्दवाढीचा पेच निर्माण झाला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच हद्दवाढीला प्रखर विरोध केल्याने कोंडी निर्माण झाली. त्यातून मार्ग काढून हद्दवाढीसंबंधी अहवाल पाठविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यावर शासनाने टाकली आहे.विधान परिषद निवडणुकीतील आचारसंहितेमुळे अहवाल तयार करण्याला ‘ब्रेक’ लागला. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी महापौर अश्विनी रामाणे यांच्या उपस्थितीत शहरातील ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेतली. हद्दवाढीसंबंधी सकारात्मक अहवाल त्वरीत पाठवा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला. त्यामुळे जिल्हा व महापालिका प्रशासनाने अहवाल तयार केला. मात्र, विरोध करणाऱ्या आमदारांनी म्हणणे मांडणारे असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. सैनी लोकप्रतिनिधींचे म्हणणे घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून अहवाल दोन दिवसांत शासनाकडे पाठविणार आहेत.