शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोतोलीत महावितरणचा अंधाधुंद कारभार

By admin | Updated: February 23, 2015 00:15 IST

शेतकऱ्यांच्या जीवितास धोका : शेतीपंपाच्या डिपीला सरळ जोडणी

किरण मस्कर - कोतोली (ता. पन्हाळा) येथील महावितरण वीज कंपनीचा अंधाधुंद कारभार होत असून, या प्रकारामुळे कोलोली परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.कोतोलीपासून ५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कोलोली-तिरपण हद्दीच्या ठिकाणी नदीच्या काठाला शेतीपंपाला दिली जाणारी ४२० व्होल्ट डीपी बसविण्यात आली आहे; पण डीपीची पेटी नेहमीच उघडी असून पेटीमध्ये एकूण सुमारे १२ फ्यूज कनेक्शन आहेत; पण यातील दोन फ्यूज चांगल्या आहेत, तर राहिलेल्या फ्यूजची सरळ जोडणी करून जोडण्यात आल्या आहेत. कार्यालयामधून पाच किलोमीटर अंतर असल्याने वीज खंडित झाल्यास वायरमन वेळेत येऊ शकत नाही. उलट मी बाहेर आहे, आॅफिसला कळवा, असे सांगत आहेत. त्यामुळे शेतामध्ये वैतागलेला शेतकरी वीज खंडित झाल्यास स्वत: जाऊन फ्यूज घालणे असा प्रकार करीत आहेत; पण पेटीत फ्यूजच नसल्याचे व सरळ जोडणी असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.परिसरात अशा अनेक शेतीच्या ठिकाणी असणाऱ्या डीपीच्या पेट्या उघड्या आहेत. त्यांना साध्या फ्यूजही जोडल्या गेल्या नाहीत. तरी त्वरित परस्परातील सर्व शेतीपंपाच्या डीपीच्या फ्यूज बसवून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.कर्मचारी व वरिष्ठांची अरेरावीबरेचवेळा कर्मचारी व वरिष्ठ इंजिनिअर्स यांच्याकडे आम्ही फ्यूज बसविण्याची मागणी केली; पण कर्मचारी व वरिष्ठ हे नेहमीच अरेरावीची भाषा वापरत आहेत. वीज खंडित झाल्यास फोन लावल्यानंतर उचलत नाहीत. मी बाहेर आहे, असे सांगतात. आम्हालाच पाण्याची गरज आहे म्हणून आम्ही स्वत:च फ्यूज घालतो. - संजय जाधव, सुनील जाधव, शेतकरी.फ्यूज उपलब्ध झाल्यास बसविणारअनेकवेळा वरिष्ठ आॅफिसला नवीन फ्यूज मिळाव्यात म्हणून मागणी करण्यात आली आहे; पण अद्याप फ्यूज आल्याच नाहीत. फ्यूज उपलब्ध झाल्यसा ताबडतोब बसविल्या जातील.- उर्वी पिंगळे, ज्यु. इंजिनिअर्स, कोतोली विभाग