शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई विमान सप्टेंबरपासून

By admin | Updated: April 7, 2017 01:07 IST

संसद अधिवेशन; धनंजय महाडिक यांच्या प्रश्नावर गजपती यांची ग्वाही

कोल्हापूर : ‘डेक्कन चार्टर्स एव्हीएशन’ या कंपनीने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी टेंडर भरले असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये प्रत्यक्षात विमान सेवा सुरू होईल, अशी ग्वाही नागरी हवाई उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात, विमानतळांवर नाईट लँडिंग सुविधा या विषयावर झालेल्या चर्चेत कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सहभाग घेतला. खासदार महाडिक म्हणाले, डिसेंबर २०११ पासून कोल्हापूरची नागरी विमान सेवा बंद असून, कोल्हापूर विमानतळाचा हवाई वाहतूक परवानाही रद्द झाला आहे. ही सेवा पूर्ववत होण्यासाठी गेली दोन वर्षे आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत तसेच किमान डे आॅपरेशन सुरू व्हावे. गेल्या दोन वर्षांत या दोन्ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. मात्र, प्रत्येक बैठकीत काही तरी त्रुटी काढली जाते आणि एखादी समिती पाहणीसाठी येते, पण परिस्थिती मात्र ‘जैसे थे’च राहते. अनेक विमान कंपन्या कोल्हापूरला हवाई सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत; पण त्यासाठी आवश्यक परवाना नसल्याने, त्यामध्ये अडथळा येत आहे. केंद्र सरकारने रिजनल कनेक्टिव्हिटी सव्हिर्सेस अंतर्गत उडान या योजनेमध्ये कोल्हापूरचा समावेश केला आहे; पण परवानाच नसल्याने विमान सेवा सुरू होण्यास अडथळा असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.