शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना विकास संस्थांतून राबवा : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:12 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना बॅँकांच्याऐवजी विकास संस्थांच्या माध्यमातून राबवाव्यात, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

ठळक मुद्देयामध्ये बॅँका तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाहीतविकास संस्था ई कराराने जमिनीवर बोजा नोंद करून मग जिल्हा बॅँक कर्ज देते

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना बॅँकांच्याऐवजी विकास संस्थांच्या माध्यमातून राबवाव्यात, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

महामंडळाच्या वतीने १२ टक्के व्याज परताव्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त तरुण शेतीवर अवलंबून असतात. शेती, दूध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय, मळणी मशीन, आदी व्यवसायांसाठी कर्जाची गरज असते. यामध्ये बॅँका तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाहीत. जिल्हा बॅँक विकास संस्थांच्या माध्यमातून कर्जपुरवठा करते. जमीन तारण देऊन बॅँकांना कर्ज देणे कठीण आहे; पण विकास संस्था ई कराराने जमिनीवर बोजा नोंद करून मग जिल्हा बॅँक कर्ज देते; त्यामुळे वसुली सुरळीत होण्यास मदत होते; त्यामुळे महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी विकास संस्थांच्या माध्यमातून करावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, भैया माने, आदी उपस्थित होते.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना विकास संस्थांच्या माध्यमातून राबवाव्यात, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. यावेळी के. पी. पाटील, भैया माने, आदी उपस्थित होते.