शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

किसान सभेचे कार्यकर्ते दिल्लीला रवाना हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

गेली महिनाभर दिल्लीत शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये ४४ शेतकऱ्यांनी हौतात्म पत्करले. हे अन्यायकारक ...

गेली महिनाभर दिल्लीत शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये ४४ शेतकऱ्यांनी हौतात्म पत्करले. हे अन्यायकारक कायदे रद्द करावेत, किमान हमीभाव, वीज बिल आदी मागण्यांसाठी सरकारला जागे करावे लागणार असल्याचे किसान सभेचे नामदेव गावडे यांनी सांगितले. दिल्लीतील शेतकऱ्यांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातूनही राज्य किसान सभेच्यावतीने हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे गावडे यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातूनही शेतकरी शनिवारी बिंदू चौकातून दिल्लीला निघणार आहेत. या शेतकऱ्यांसमवेत सांगली, बार्शी परभणी, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर येथील शेतकरी येणार आहेत. रविवारी (दि. ३) अमरावतीसह कोकण व खानदेशातील शेतकरी तिथे आल्यानंतर दुपारी तीन वाजता सभा होणार असल्याचे सतीशचंद्र कांबळे यानी सांगितले. यावेळी चंद्रकांत यादव, नामदेव पाटील, शंकर काटाळे, संजय पाटील, वाय. एन. पाटील, रवी जाधव, बाळू पाटील, दिलदार मुजावर, बाबा ढेरे, रमेश वडणगेकर आदी उपस्थित होते.