शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

न्याय संस्थेवरील विश्वास अबाधित राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 23:53 IST

राजेंद्र सावंत : गडहिंग्लजला नूतन न्याय संकुलाचे शानदार उद्घाटन

गडहिंग्लज : न्यायालयात गेले तरच न्याय मिळतो, अशी धारणा आजही समाजात आहे. लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी न्यायाधीश आणि वकिलांवर आहे. न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास व आदर अबाधित राखण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. राजेंद्र सावंत यांनी केले.येथील नूतन न्याय संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट होते. न्यायसंकुलाच्या भव्यदिव्य इमारतीची पूर्तता हे सर्वांच्या प्रयत्नांचे फलित आहे, असे सावंत यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले, वकिली हा व्यवसाय नसून पेशा आहे. त्यामुळे वकिलांनी आपले कौशल्य व ज्ञान वाढवून पक्षकारांना वेळेवर व योग्य न्याय मिळण्यासाठी सहकार्य करावे. न्या. अवचट म्हणाले, गडहिंग्लज शहराला वेगळी ओळख आहे. २० वर्षांत एक रुपयाचीही भाडेवाढ न करता नगरपालिकेने जिल्हा न्यायालयासाठी इमारत उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पालिकेचे आभारी आहोत.कार्यक्रमास नगराध्यक्षा स्वाती कोरी, आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ विधितज्ज्ञ डी. बी. भोसले, शिवाजीराव चव्हाण, न्यायाधीश यामिनी बोरावके, आनंद व्होडावडेकर, संग्राम काळे, सतीश चंदगडे, राजेंद्र रोटे, रवी नडगदल्ली, मकरंद कुलकर्णी, श्रीनिवास पटवर्धन, धैर्यशील नलवडे, सुभाष घाटगे, अभिजित देसाई, कोकितकर, किसनराव कुराडे, मल्लाप्पाण्णा चौगुले, अ‍ॅड. कुंडलिक गावडे, ंआदी उपस्थित होते. ‘न्यायदीप’ या स्मरणिकेचे प्रकाशन न्यायमूर्ती सावंत यांच्या हस्ते झाले. गडहिंग्लज वकील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पोवार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी आभार मानले. मीरा जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.