शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काश्मीर शेतीप्रश्नावर पुढील आठवड्यात राष्ट्रपतींना भेटणार --: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:34 IST

काश्मीरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यपाल व राष्ट्रपतींकडे भेटीची मागणी केली होती; पण त्यांची वेळ न मिळू शकल्याने या शिष्टमंडळाने वेळ मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पुढील आठवड्यात वेळ मिळाल्यानंतर काश्मीरमधील सफरचंद व केशर उत्पादक शेतकºयांच्या व्यथांची मांडणी त्यांच्याकडे केली जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले.

ठळक मुद्देअखिल भारतीय किसान संघर्ष समितीची महिनाअखेरीस दिल्लीत बैठक

कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात राष्ट्रपतींची भेट घेतली जाणार आहे, असे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे सदस्य व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने घातलेले निर्बंध आणि त्यानंतर अवेळी सुरू झालेल्या बर्फवृष्टीने काश्मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. या शेतकºयांच्या विनंतीवरून अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने १३ ते १५ नोव्हेंबर असा तीनदिवसीय काश्मीर दौरा पूर्ण केला. दरम्यान, काश्मीरसह देशभरातील शेतकºयांच्या परिस्थितीवर विचारविमर्श करण्यासाठी या महिनाअखेरीस (दि. २९ व ३0) दिल्लीमध्ये बैठक होत आहे.

काश्मीरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यपाल व राष्ट्रपतींकडे भेटीची मागणी केली होती; पण त्यांची वेळ न मिळू शकल्याने या शिष्टमंडळाने वेळ मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पुढील आठवड्यात वेळ मिळाल्यानंतर काश्मीरमधील सफरचंद व केशर उत्पादक शेतकºयांच्या व्यथांची मांडणी त्यांच्याकडे केली जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले.

काश्मीरमधील फळबागांना विम्याचे कवच नसल्याने मदतीच्या संदर्भात घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती घोषित करून त्यातून मदत द्यावी, कर्जमाफी करावी, अशा प्रमुख मागण्या या काश्मिरी शेतकºयांच्या वतीने शिष्टमंडळामार्फत राष्ट्रपतींकडे केल्या जाणार आहेत, असेही शेट्टी यांनी सांगितले.काश्मिरी शेतक-यांसाठी संघटना एकवटल्याकेंद्राच्या निर्बंधामुळे आधी व्यापाºयांनी सफरचंदांची खरेदीच केली नाही. ७० टक्के माल पडून सडून गेला. दर हंगामात १० कोटी बॉक्सची खरेदी होत असताना, ती आता कशीबशी केवळ दीड कोटीपर्यंत पोहोचली आहे. यावरून या शेतकºयांच्या नुकसानीचा अंदाज बांधता येतो. या शेतक-यांना न्याय देण्यासाठी देशभरातील २५० शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmer strikeशेतकरी संप