शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कर्नाटकला हवे आणखी दोन टीएमसी पाणी

By admin | Updated: May 14, 2017 00:02 IST

महाराष्ट्राकडे मागणी : अद्याप निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : कर्नाटकात विजापूर परिसरात पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. एप्रिल महिन्यात कर्नाटकसाठी दोन टीएमसी पाणी सोडल्यानंतर आणखी दोन टीएमसी पाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.कर्नाटक सीमाभागात जानेवारीतच कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने कर्नाटकातील उगार कुडचीसह परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कर्नाटकसाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर एप्रिल महिन्यात पाणी सोडण्यात आले. मात्र सध्या विजापूर परिसरात पाणीटंचाई तीव्र झाल्याने कर्नाटक शासनाने आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. कोयना धरणात पाणीसाठी अपुुरा असल्याने कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. म्हैसाळ योजना सुरू असल्याने सांगली जिल्ह्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. चार महिन्यात म्हैसाळसाठी पाच टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. जूनअखेर म्हैसाळचे आवर्तन सुरू राहणार असल्याने पाणीसाठ्याच्या वापराचा ताळमेळ घालून कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शुल्काऐवजी पाणीकर्नाटकाला सोडलेल्या पाण्यासाठी शुल्क आकारणी न करता कर्नाटकातून जत व अक्कलकोट परिसरात पाणी सोडण्यात येणार आहे. गतवर्षी व चालूवर्षी दिलेले पाणी अद्याप कर्नाटकाकडून परत मिळालेले नाही.