शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दररोज तीनशे लिटर सांडपाणी जमिनीत मुरविणारे जोशी कुटुंब

By admin | Updated: May 26, 2016 01:04 IST

अभिनव उपक्रम : पाणी पातळी वाढण्यास मदत; प्रदूषणावरही उपाय

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर --पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे म्हटले जाते. वाढती लोकसंख्या, शहरीकरण यांच्या पाण्याच्या गरजा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारावर पूर्ण करणे सोेपे नाही. पाणीबचतीसाठी घराघरांमधून निर्माण होणारे सांडपाणी हादेखील एक पर्याय असू शकतो. या सांडपाण्यावर घरामध्ये पुनर्प्रक्रिया करून ते पाणी जमिनीत मुरविता येते, हे सरनोबतवाडी-मणेरमाळ मार्गावर राहणाऱ्या जोशी कुटुंबीयांनी करून दाखविले आहे. जिथे जिथे नागरी वस्त्या होतात तिथे सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविकच असते. अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणाऱ्या, कपडे व भांडी घासून तयार होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या सांडपाण्यावर साधी प्रक्रियाही केली जात नाही. ते जसेच्या तसे नदी-नाल्यांत, ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण वाढण्यास मदत होते. प्रत्येक घरामधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे हे शक्य आहे. असे केल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर थोड्याफार प्रमाणात आपण मात करू शकतो. या गोष्टींचा विचार करून सरनोबतवाडी-मणेरमाळ या मार्गावर राहणारे अवधूत जोशी यांनी आपल्या घरामध्येच सांडपाणी जमिनीत मुरविण्यासाठी अत्यंत अल्प खर्चात उपाययोजना केली आहे. या उपाययोजनेमुळे दररोज सुमारे तीनशे लिटर सांडपाणी जमिनीत मुरविण्यात येते. या उपक्रमामुळे त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.