शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

जयसिंगपुरात जिल्हा बॅँक शाखेला टाळे

By admin | Updated: June 30, 2015 00:25 IST

‘स्वाभिमानी’ची निदर्शने : ५ टक्के ठेव कपाती विरोधात संघटना आक्रमक

जयसिंगपूर : शेतकऱ्यांच्या कर्जातून बॅँकेने ५ टक्के ठेव कपात करू नयेत. या मागणीप्रश्नी येथील जिल्हा बॅँकेसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र निदर्शने करून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतलेला निर्णय त्वरीत स्थगित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.शेतकऱ्यातून कर्जातून बॅँकेने चालू वर्षापासून ५ टक्के ठेव कपात करण्यास सुरूवात केली आहे. सेवा संस्थांकडून ही भागभांडवल पैकी ५ टक्के कपात करण्यात येते. एकूण दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांला कमी मिळणार आहे. त्यामुळे या धोरणाचा जिल्हा बॅँकेने फेरविचार करावा. जिल्हा बॅँकेचे धोरण चुकीचे व शेतकरी विरोधी आहे, असा इशारा देत आज, सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅँकेचे विभागीय अधिकारी जगनाडे यांना धारेवर धरले. त्यानंतर शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. आंदोलनात जि.प.सदस्य सावकर मादनाईक, प.स.सभापती शिला पाटील, उपसभापती वसंत हजारे, माजी जि.प.सदस्य प्रकाश परीट, प.स.सदस्या सुवर्णा अपराज, अनिता माने, युनूस पटेल, अदिनाथ हेमगिरे, आण्णासो चौगुले, बाळगोंडा पाटील, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, शैलेश आडके, सागर मादनाईक, बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, राजू नरदे, कार्यकर्ते सहभागी झाले होते.