शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

चिंचेवाडीतील भूखंडधारकांचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST

१९६४ मध्ये किल्ले सामानगडाचा काही भाग खचल्यामुळे शासनाने ४६ कुटुंबांचे गावठाणात स्थलांतर केले आहे, परंतु ते भूखंड अद्याप संबंधितांच्या ...

१९६४ मध्ये किल्ले सामानगडाचा काही भाग खचल्यामुळे शासनाने ४६ कुटुंबांचे गावठाणात स्थलांतर केले आहे, परंतु ते भूखंड अद्याप संबंधितांच्या नावावर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांनी चिंचेवाडीला भेट दिली. त्या भूखंडाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भूखंडधारक व ग्रामस्थांशी संवादही साधला.

माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, गेली ५७ वर्षे शासनाकडे भुईभाडे आणि ग्रामपंचायतीकडे नियमित घरफाळा भरूनदेखील ते भूखंड अद्याप नावावर झालेले नाहीत. प्रांताधिकाऱ्यांनी ७/१२ पत्रकी नोंद करून भूखंडधारकांना न्याय द्यावा.यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. एल. घुले, ग्रामसेवक संजय पुकळे, पोलीस पाटील, राजू गुरव, नागेश कोरी, आप्पा घेवडे, जोतिबा घेवडे, तानाजी परीट, महादेव सुतार, सुभाष घेवडे, संदीप नाईक, बाबू सावंत, सुरेश घेवडे, राजू कांबळे, आप्पा कणुकले आदी उपस्थित होते.सर्जेराव कदम यांनी स्वागत केले. अर्जुन सुतार यांनी आभार मानले.