शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

चिंचेवाडीतील भूखंडधारकांचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST

१९६४ मध्ये किल्ले सामानगडाचा काही भाग खचल्यामुळे शासनाने ४६ कुटुंबांचे गावठाणात स्थलांतर केले आहे, परंतु ते भूखंड अद्याप संबंधितांच्या ...

१९६४ मध्ये किल्ले सामानगडाचा काही भाग खचल्यामुळे शासनाने ४६ कुटुंबांचे गावठाणात स्थलांतर केले आहे, परंतु ते भूखंड अद्याप संबंधितांच्या नावावर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांनी चिंचेवाडीला भेट दिली. त्या भूखंडाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भूखंडधारक व ग्रामस्थांशी संवादही साधला.

माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, गेली ५७ वर्षे शासनाकडे भुईभाडे आणि ग्रामपंचायतीकडे नियमित घरफाळा भरूनदेखील ते भूखंड अद्याप नावावर झालेले नाहीत. प्रांताधिकाऱ्यांनी ७/१२ पत्रकी नोंद करून भूखंडधारकांना न्याय द्यावा.यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. एल. घुले, ग्रामसेवक संजय पुकळे, पोलीस पाटील, राजू गुरव, नागेश कोरी, आप्पा घेवडे, जोतिबा घेवडे, तानाजी परीट, महादेव सुतार, सुभाष घेवडे, संदीप नाईक, बाबू सावंत, सुरेश घेवडे, राजू कांबळे, आप्पा कणुकले आदी उपस्थित होते.सर्जेराव कदम यांनी स्वागत केले. अर्जुन सुतार यांनी आभार मानले.