शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

साखर कारखाने विक्रीची चौकशी करा

By admin | Updated: April 29, 2016 00:48 IST

राजू शेट्टींची लोकसभेत मागणी : अधिवेशनात ‘शून्य प्रहर’मध्ये वेधले लक्ष

कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३५ सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल किमतीत करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी सक्त वसुली संचालनालय (ईडी)तर्फे करावी, अशी मागणी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहर वेळेत केली. विदेशातील काळा पैसा कधी आणायचा तेव्हा आणा. मात्र, देशातील पांढऱ्या कपड्यात लपलेल्या दरोडेखोरांचा पहिल्यांदा बंदोबस्त करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उद्योगांमुळे अनेकांना वर्षातून १५० ते १७० दिवस रोजगार मिळतो. तीन कोटी ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस पुरवठा करतो. शेतकऱ्यांच्या पैशांतून सहकारी साखर कारखाने उभारले. मात्र, गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने आजारी पडले. कर्जे थकल्याने राज्य बँक, जिल्हा बँक, राज्य शासनाने सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत कब्जा घेऊन विकले. एक साखर कारखाना उभारण्यासाठी ३०० कोटींची गुंतवणूक करावी लागते. प्रत्यक्षात ३५ आजारी सहकारी कारखान्यांची किमत दहा हजार कोटींपेक्षा अधिक होते. मात्र, काही राजकीय नेते स्वत:च्या फायद्यासाठी आजारी साखर कारखाने केवळ १४ ते ५० कोटी रुपयांपर्यंत लिलावात काढले. अशाप्रकारे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील ३५ सहकारी साखर कारखाने केवळ १ हजार ७६ कोटी रुपयांना विकले आहेत. विक्रीतील कारखाने ज्या खासगी कंपन्यांनी खरेदी केली आहे. त्यांचे संचालक कोण आहेत ?, भागधारक कोण आहेत ?, खरेदीसाठी पैसा कुठून आणला ? त्याची चौकशी ‘ईडी’तर्फे करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. (प्रतिनिधी) अनेक सहकारी सूतगिरण्या, कृषी प्रक्रिया उद्योग यांची खरेदी-विक्री झाली आहे. त्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर झाला आहे. त्याची ‘ईडी’तर्फे चौकशी करून संबंधित सहकारी संस्थांच्या सभासदांना न्याय मिळवून द्यावा.- राजू शेट्टी, खासदार