शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दाखले वितरणाचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 16:56 IST

विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर  जिल्ह्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. बुधवारीही हा बहिष्कार कायम राहील्याने दाखले वितरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

ठळक मुद्देतलाठ्यांचा दाखले वितरणावर बहिष्कार आंदोलन तिसºया दिवशीही सुरुचनागरिकांची चांगलीच गैरसोय झालीबहिष्कार आंदोलनमध्ये जिल्ह्यातील ५५४ तलाठी सहभागी

कोेल्हापूर : विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर  जिल्ह्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. बुधवारीही हा बहिष्कार कायम राहील्याने दाखले वितरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

या बहिष्कारामध्ये जिल्ह्यातील सुमारे ५५४ तलाठी सहभागी झाले आहेत. हा बहिष्कारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील दाखले वितरणाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे. करवीर तहसिलदार कार्यालयातील चावडीसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील चावड्यांमध्येही हेच चित्र दिसत होते. दाखल्यांपुरता बहिष्कार मर्यादीत असला तरी तलाठ्यांकडून महसूल यंत्रणेतील इतर कामकाज केले जात होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वैयक्तिक / सामूहिक लाभाच्या योजना, संजय गांधी निराधार योजना, जिल्हा परिषद व कृषी विभागाकडील साहित्य वाटप, शैक्षणिक व आरक्षणविषयक सवलती वगैरे गोष्टींचा लाभ मिळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी कार्यालयातून उत्पन्न, रहिवाशी, जातीचे, भूमिहीन शेतमजूर, आदी ३५ प्रकारचे दाखले दिले जात होते.

याकरिता प्रचलित पद्धतीनुसार सादर केलेली कागदपत्रे व स्थळपाहणी केली जात होती; परंतु शासनाने यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद व दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. त्यामुळे महाराष्टÑ राज्य तलाठी संघाने सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे. 

 

विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर जिल्ह्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. बुधवारीही हा बहिष्कार कायम राहील्याने दाखले वितरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.