शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक गाव शेती करण्याशिवाय पर्याय नाही,

By admin | Updated: December 16, 2014 00:05 IST

जे. एफ. पाटील : आजरा येथे अर्थशास्त्र अधिवेशन उत्साहात

आजरा : कृषी उत्पादनातील दर्जाबाबत जागतिक स्तरावर स्पर्धा सुरू आहे. जगभरातील देश कृषी उत्पादनाच्या या स्पर्धेत स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यास प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेत भारतीय शेती टिकून राहायची असल्यास मोठ्या प्रमाणावर एकात्मिक गाव शेती करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले.आजरा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विभागाच्या अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक चराटी होते. डॉ. पाटील म्हणाले, उत्पादन खर्च कमी करणे व नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतीचा आकारही मोठा असणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी व शेती या दोन्हीचाही विकास होऊ शकतो. सरकारलाही आता आयात निर्यातविषयक बंधने लावताना विचार करावा लागणार आहे. नाबार्डच्या मदतीने गावपातळीवर धोरण ठरवून समूहशेती करण्याची गरज आहे. शेतीतून तरूण पिढी बाहेर पडत आहे. शहरीकरणाकडे भविष्यात हा वर्ग स्थलांतरित झाल्यास मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.अशोक कांबळे, विजयकुमार पाटील, प्रा. वैजनाथ बचुटे, रमेश कुरूणकर, आय. के. पाटील यांच्यासह अर्थशास्त्राचे अध्यापक उपस्थित होते. उपप्राचार्य बाळासाहेब रक्ताडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)