शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

एकात्मिक गाव शेती करण्याशिवाय पर्याय नाही,

By admin | Updated: December 16, 2014 00:05 IST

जे. एफ. पाटील : आजरा येथे अर्थशास्त्र अधिवेशन उत्साहात

आजरा : कृषी उत्पादनातील दर्जाबाबत जागतिक स्तरावर स्पर्धा सुरू आहे. जगभरातील देश कृषी उत्पादनाच्या या स्पर्धेत स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यास प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेत भारतीय शेती टिकून राहायची असल्यास मोठ्या प्रमाणावर एकात्मिक गाव शेती करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी केले.आजरा महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विभागाच्या अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक चराटी होते. डॉ. पाटील म्हणाले, उत्पादन खर्च कमी करणे व नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतीचा आकारही मोठा असणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी व शेती या दोन्हीचाही विकास होऊ शकतो. सरकारलाही आता आयात निर्यातविषयक बंधने लावताना विचार करावा लागणार आहे. नाबार्डच्या मदतीने गावपातळीवर धोरण ठरवून समूहशेती करण्याची गरज आहे. शेतीतून तरूण पिढी बाहेर पडत आहे. शहरीकरणाकडे भविष्यात हा वर्ग स्थलांतरित झाल्यास मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.अशोक कांबळे, विजयकुमार पाटील, प्रा. वैजनाथ बचुटे, रमेश कुरूणकर, आय. के. पाटील यांच्यासह अर्थशास्त्राचे अध्यापक उपस्थित होते. उपप्राचार्य बाळासाहेब रक्ताडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)