शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बाबांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा

By admin | Updated: August 12, 2014 23:46 IST

प्रकाश आमटे : गडहिंग्लज हे ‘चळीवळीं’चे माहेरघर

गडहिंग्लज : निष्ठेने व नि:स्वार्थीपणे केलेल्या कामाचे फलित सकारात्मक मिळते. बाबा आमटे यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातून तरूणांना प्रेरणा मिळत असून त्याच मोठे समाधान वाटते, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.गडहिंग्लज येथे एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी डॉ. मंदा आमटे, गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब म्हेत्री, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव होते. डॉ. आमटे म्हणाले, गडहिंग्लज हे एकेकाळी चळवळींचे माहेरघर होते. मात्र, आता चळवळी थंडावल्या आहेत. गडहिंग्लजमधून देवदासींची चळवळ उभी राहिली अन् त्यांना पेन्शन मिळाली. म्हणूनच आज त्यांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र, आज सर्वांनाच विवेक आणि विचार करण्याची वेळ आली आहे. म्हेत्री हे या चळवळीतील एक शिलेदार आहेत.डॉ. आमटे दाम्पत्यांच्या हस्ते बापूसाहेब व त्यांच्या पत्नी बेबीताई म्हेत्री यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती अमर चव्हाण, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, विठ्ठल बन्ने, सुरेश शिपूरकर, राजा शिरगुप्पे, रत्नमाला घाळी, अजित विठेकरी, बाबूराव शिंगे, रामा तरवाळ, एल. एस. कांबळे, आप्पासाहेब बारामती, बी. एन. पाटील-मुगळीकर, बाळेश नाईक, सदानंद पुंडपळ, आदी उपस्थित होते. हारूण सय्यद यांनी स्वागत केले. सुभाष धुमे यांनी प्रास्ताविक केले. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. बी. जी. चिघळीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)