शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

इचलकरंजीत पाणी पुनर्वापर केंद्राची आवाडेंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST

नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणानंतर जवळपास लाखो लिटर पाणी वॉशआऊटनंतर गटारीला सोडले जाते. ...

नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणानंतर जवळपास लाखो लिटर पाणी वॉशआऊटनंतर गटारीला सोडले जाते. त्यामुळे ते पाणी वाया जात होते. तसेच जलशुद्धीकरण केंद्राच्या पिछाडीस असलेल्या नागरी वस्तीतील रस्ते सतत पाण्याखालीच राहत होते. यासंदर्भात भागातील नागरिकांतून सतत तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर या पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. त्यानुसार 10 लाख लिटर क्षमतेची टाकी आणि संप व पंपगृह बांधले आहे. वॉशआऊटनंतर बाहेर जाणारे पाणी या टाकीत सोडण्यात येईल. त्यानंतर ते पाणी पुन्हा शुद्धीकरण प्रक्रिया करून पुनर्वापरात आणले जाणार आहे. या कामाची शनिवारी आ. आवाडे यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, माजी सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुनील पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे, नितेश पोवार, सुभाष हावळ, अभिजित पटवा, उमेश पाटील आदी उपस्थित होते.