शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज-भडगाव पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

मुंबई येथे मंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी पत्र दिले आणि सविस्तर चर्चाही केली. यावेळी जि. प. सदस्य उमेश ...

मुंबई येथे मंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी पत्र दिले आणि सविस्तर चर्चाही केली. यावेळी जि. प. सदस्य उमेश आपटे, पं. स. सदस्य विद्याधर गुरबे हेही उपस्थित होते.

पत्रात म्हटले आहे की, १९६० मध्ये भडगाव पूल बांधण्यात आला आहे. परंतु, नदीपात्र गाळाने भरल्यामुळे वारंवार येणाऱ्या महापुरामुळे हा पूल पाण्याखाली जाऊन गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील जनजीवन विस्कळीत होते.

दरम्यान, या पुलाच्या विस्तारीकरणासाठी दोन कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी शेतजमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेतील अडचणीमुळे काम रेंगाळले आहे. त्यानंतर यावर्षीच्या महापुरातदेखील हा पूल आठ दिवस पाण्याखालीच राहिला. त्यामुळे लवकरात लवकर पुलाची उंची वाढविणे आणि विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

फोटो ओळी :

मुंबई येथे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना विद्याधर गुरबे यांनी पत्र दिले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, उमेश आपटे उपस्थित होते.

क्रमांक : २५०८२०२१-गड-०९गडहिंग्लज :

गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलाची उंची वाढवा आणि विस्तारीकरण करा, अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पत्राद्वारे केली आहे.

मुंबई येथे मंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी पत्र दिले आणि सविस्तर चर्चाही केली. यावेळी जि. प. सदस्य उमेश आपटे, पं. स. सदस्य विद्याधर गुरबे हेही उपस्थित होते.

पत्रात म्हटले आहे की, १९६० मध्ये भडगाव पूल बांधण्यात आला आहे. परंतु, नदीपात्र गाळाने भरल्यामुळे वारंवार येणाऱ्या महापुरामुळे हा पूल पाण्याखाली जाऊन गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील जनजीवन विस्कळीत होते.

दरम्यान, या पुलाच्या विस्तारीकरणासाठी दोन कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी शेतजमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेतील अडचणीमुळे काम रेंगाळले आहे. त्यानंतर यावर्षीच्या महापुरातदेखील हा पूल आठ दिवस पाण्याखालीच राहिला. त्यामुळे लवकरात लवकर पुलांची उंची वाढविणे आणि विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

फोटो ओळी : मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विद्याधर गुरबे यांनी पत्र दिले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, उमेश आपटे उपस्थित होते.

क्रमांक : २५०८२०२१-गड-०९