शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गावठाण हद्दवाढ करुन सामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:28 IST

कबनूर : ग्रामस्थांच्या हितासाठी कबनूर गावची गावठाण हद्दवाढ करणे गरजेची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विषयानुसार असणाऱ्या सर्व विभागांना सूचना देऊन ...

कबनूर : ग्रामस्थांच्या हितासाठी कबनूर गावची गावठाण हद्दवाढ करणे गरजेची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विषयानुसार असणाऱ्या सर्व विभागांना सूचना देऊन गावची गावठाण हद्दवाढ करावी, अशा मागणीचे निवेदन हातकणंगले तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा पापालाल सनदी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

या निवेदनात, कबनूर गावची लोकसंख्या सन २०११च्या जनगणनेनुसार ३९,००० इतकी आहे. मात्र, सध्या लोकसंख्या सुमारे ६०,००० आहे. भौगोलिक क्षेत्र १०३२ हेक्टर आर इतके असून, त्यामध्ये बिगरशेती जमिनी १४५ हेक्टर आर पडसर १५५ हेक्टर आर व जिरायत जमीन जवळपास ५४७ हेक्टर आर आहे. त्यामध्ये जनावरांचे गोठे व रहिवासी करणासाठी वापर होत आहे. त्याचप्रमाणे गावठाण क्षेत्र १३ हेक्टर आर आहे. असे एकूण क्षेत्र जवळपास ९०० हेक्टर आर आहे. त्यामध्ये गावठाणमध्ये २५०० घर मिळकती आहेत. इतर गावठाण हद्दीबाहेरच्या जवळपास ६३३४च्या घर मिळकती ग्रामपंचायतीकडे नोंद आहेत. तसेच नागरिक रहिवासी व आपला छोटा-मोठा व्यवसाय करत असल्याने या क्षेत्राला सध्या नागरी वस्ती म्हणून बघितले जाते व त्यांना शासकीय निधीचा वापर करून नागरी सुविधा देण्याचा सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात. तथापि, शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्याची नोंद व्यवस्थित न केल्याने नागरिकांना ७/१२ पत्रकी नावे नोंद कमी-जादा करणे, खरेदी-विक्री त्याचप्रमाणे बँकेचे कर्ज बोजा जादा-कमी करणे अवघड झाले असून, यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता कबनूरची हद्दवाढ करणे जरुरीचे असल्याचे म्हटले आहे.