शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

गरजूंना मोबाईल देण्याचा विचार : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST

उत्तूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आला नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना ...

उत्तूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आला नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचा शासन विचार करीत आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

उत्तूर (ता. आजरा) येथे विघ्नहर्ता पतसंस्थेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती उदय पवार होते.

मुश्रीफ म्हणाले, कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मात्र, शिक्षण चालू आहे. प्राथमिक शाळेतील मुलेही कोरोनामुळे शाळेत जाऊ शकली नाहीत. कोरोना संसर्ग वाढला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचे नियोजन आहे. शिक्षकांनी प्रभावीपणे अध्यापन करण्यासाठी प्रयत्न करावेत.

मुश्रीफ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात झाला.

अध्यक्ष धनाजी रावण यांनी स्वागत केले. वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, सभापती पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास महादेव पाटील, रावसाहेब देसाई, रवींद्र पाटील, शिरीष देसाई, संतोष गुरव आदींसह संचालक व सभासद उपस्थित होते.

----------------------

फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे विघ्नहर्ता पतसंस्थेच्या गुणगौरव कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धनाजी रावण, काशिनाथ तेली, वसंतराव धुरे आदी उपस्थित होते.

क्रमांक : २७१२२०२०-गड-०१