शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

जोतिबावर वावर ज़त्रांची धांदल

By admin | Updated: May 5, 2017 22:58 IST

यमाई देवी मंदिराच्या पाठीमागे नववधुवर खापरांची उतरंड लावुन येथुन नवीन संसाराची सुरूवात करतात

जोतिबा : जोतिबा डोंगरावर वावर जत्रा या कुलाचार विधीसाठी नवदांपत्यांची गर्दी वाढु लागली आहे. नववधुवर देवाच्या साक्षीने लग्नगाठ मारून संसार सुखाचा होउददे यासाठी जोतिबा चरणी साकडे घालत आहेत. वैशाख महिना असल्याने लग्नसराईचा हंंगाम जोरात सुरू झाला आहे. वैशाख महिन्यात लग्न झाल्यानंतर जोतिबा दर्शनसाठी नववधुची वावर जत्रा हा कुलाचार विधी पुर्ण करण्यासाठी मोठी धांदल असते. दोन दिवसापासुन जोतिबा मंदिरात नवदांपत्यांची गर्दी आता वाढु लागली आहे. लग्न झाल्यानंतर जोतिबा मंदिरात वावर जत्रा काढण्याचा पुर्वापार रिवाज आहे. आज हि तितक्याच श्रध्देने हा कुलाचार विधी पुर्ण करताना नववधुवर दिसतात.जोतिबाचे स्थानिक पुजारी यांच्या कडुन हा कुलाचार विधी के ला जातो. नववधुवरांची देवाच्या साक्षीने परत एखदा लग्न गाठ बांधली जाते. नववधुवर जोडीने देवासमोर पानसुपारी व श्रीॅॅफळ ठेवून देवाचा आशिर्वाद घेतात. देवाला लग्नाचा आहेर अर्पण करतात. आपल्या कुलवधुचा परिचय उखाना घेउदन क रतात. पुजारी नववधुच्या ओटीत अशिर्वादाचा नारळ देतात. मंदिरा सभोवतीओटीचा नारळ व लग्नगाठीसह पाच मंदिर प्रदक्षिणा घालतात. यमाई देवीला पीठ मिठ अर्पण करून आमचा ही संसार पीठ मिठाने भरून जाउद दे म्हणुन देवीला साकडे घालतात. यमाई देवी मंदिराच्या पाठीमागे नववधुवर खापरांची उतरंड लावुन येथुन नवीन संसाराची सुरूवात करतात. श्री.यमाई देवीला पातळ खणा नारळाची ओटी भरतात. लग्नाचा गोंधळ व घुगुळ हा कुलाचार विधी ही जोतिबा मंदिरात नववधुवर करताना दिसत आहेत. काही भाविक जोतिबा देवाच्या दरबारात हा कुलाचार विधी पुर्ण करतात. कुलाचार विधीसाठी जोतिबा मंदिरात आता नवदापंत्यांची गर्दी वाढु लागली आहे. त्यांच्या समवेत करवली, वधुवर, मातापिता, पाहूणे यांचा लवाजमा मोठा असतो. (वार्ताहर)