शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

उद्योग बंद करायचे तर ‘गोकुळ’ची निवडणूक कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार ...

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार उद्योग बंद करा, असे आवाहन मंत्री करत आहेत. मग ‘गोकुळ’ची निवडणूक कशाला हवी, असा प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकाद्वारे विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी जे नियम सांगितले ते पायदळी तुडवण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांबाबत स्पष्टता कमी आणि संभ्रमावस्थाच जास्त आहे. पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काही निर्बंध शिथील केले, हे समजू शकतो. कारण ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारित आहे. पण ‘गोकुळ’ची निवडणूक सहकार प्राधिकरणाच्या अखत्यारितील विषय आहे. हे प्राधिकरण राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे, त्यामुळे ही निवडणूक पुढे घेता आली असती. पण राजकीय दबावापोटी या निवडणुकीचे काही नियम तयार करण्यात आले, पण या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते का नाही, हे कोण पाहणार? ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी मंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावे होत आहेत. पण सत्तारूढ गटाच्या मेळाव्यांबद्दल लगेच तक्रार करणाऱ्यांनी आपण मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळतो की नाही, याचे आत्मचिंतन करावे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.