शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

हुपरीत लॉकडाऊनचा निर्णय मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:25 IST

बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तथा शहर आपत्ती निवारण समिती अध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या. शहरात गेल्या चार दिवसांपासून आढळून येत ...

बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तथा शहर आपत्ती निवारण समिती अध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या.

शहरात गेल्या चार दिवसांपासून आढळून येत असलेली कोरोनाबाधित रुग्णसंख्या विचारात घेता शहरवासीयांना भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सूचनेनुसार सोमवार (दि. १०) रात्री १२ वाजल्यापासून २० मे अखेरपर्यंत शहरात पूर्ण लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) जाहीर करण्यात आला होता. मात्र, शहरातील बाधित रुग्णसंख्या सध्या तरी कमी असून, शहरवासीयही योग्य ती खबरदारी घेत शासन नियमाच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी कडक लॉकडाऊनची गरज भासत नसल्याची भूमिका घेत शहरातील व्यापारी, शेतकरी व विविध संघटनांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कडक लॉकडाऊन निर्णयाला जोरदार विरोध दर्शविला होता. तसेच सोशल मीडियावरती सुद्धा उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. या सर्व घटना विचारांत घेऊन कडक लॉकडाऊनबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात सोमवारी दुपारी सर्व पक्षीय व व्यापारी, शेतकरी यांची व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांनी कडक लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला.