शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

कृषी विधेयक विरोधासाठी किसान सभेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST

किसान संघर्ष समितीचे निमंत्रक, माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, गेली अठरा दिवस पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले ...

किसान संघर्ष समितीचे निमंत्रक, माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, गेली अठरा दिवस पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. मात्र, केंद्रातील भाजप सरकारला जराही पाझर फुटत नाही. हे कायदे देशातील शेतकरी, शेती व ग्रामीण व्यवस्थेला मरणान्तक नुकसान पोहोचविणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार शेती उद्‌ध्वस्त करू पाहत आहे. त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन प्रतिकार केला पाहिजे.

जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर म्हणाले, जेव्हापासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सरकार आले, तेव्हापासून कष्टकरी जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. हे तीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली तर शेतकरी देशोधडीला लागतील. यावेळी नामदेवराव गावडे, चंद्रकांत यादव, उदय नारकर, अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, सतीशचंद्र कांबळे, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, सम्राट मोटे, संदीप देसाई, व्यंकाप्पा भाेसले, रवी जाधव आदी उपस्थित होते.

आजपासून आठवडी बाजारात प्रबोधन

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कसे होणार आहे. त्याचे प्रबोधन आठवडी बाजारातून केले जाणार आहे. आज, मंगळवारी हसूर दुमाला (ता. करवीर) येथील आठवडी बाजारातून त्याची सुरुवात केली जाणार आहे.

फोटो ओळी : अखील भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय कृषी विधेयकाविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (फोटो-१४१२२०२०-कोल-किसान सभा)

- राजाराम लोंढे