शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वीज दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:14 IST

कोपार्डे : शेती पंपाच्या वीजदरवाढीने सहकारी पाणीपुरवठा संस्था मेटाकुटीस आल्या असताना पुन्हा महावितरणकडून सरकारला ६० ते ७६ टक्के वाढ वेगवेगळ्या अश्वशक्तीच्या विद्युतपंपास सादर केल्याने सहकारी पाणीपुरवठा संस्था पर्यायाने शेतकºयांचे कंबरडे मोडणार असून, शेती व्यवसाय अडचणीत येणार आहे.दरवर्षी वीज, पाणी, खते, बियाणे, मजुरी यांच्यात भरमसाट वाढ होत असून, शेतकरी मेटाकुटीला आला ...

कोपार्डे : शेती पंपाच्या वीजदरवाढीने सहकारी पाणीपुरवठा संस्था मेटाकुटीस आल्या असताना पुन्हा महावितरणकडून सरकारला ६० ते ७६ टक्के वाढ वेगवेगळ्या अश्वशक्तीच्या विद्युतपंपास सादर केल्याने सहकारी पाणीपुरवठा संस्था पर्यायाने शेतकºयांचे कंबरडे मोडणार असून, शेती व्यवसाय अडचणीत येणार आहे.दरवर्षी वीज, पाणी, खते, बियाणे, मजुरी यांच्यात भरमसाट वाढ होत असून, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्था अडचणीत येत आहेत. मार्च २०१८ ला महावितरणने प्रतियुनिट २३ पैसे वाढ केली असताना पुन्हा वेगवेगळ्या विद्युत पंपासाठी महावितरणने ६० ते ७६ टक्क्यांपर्यंत वीजदरवाढीचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवल्याने वीज बिलात तिप्पटीने वाढ होणार आहे. पाणीपुरवठा संस्थांना आपल्या पाणीपट्टीत वाढ करावी लागणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याची भीती व्यक्त होत आहे. मार्च २०१८ मध्ये पाणीपुरवठा संस्थांच्या वीजदरात २३ पैसे प्रतियुनिट वाढ करण्यात आली. मात्र, यातून महावितरण कंपनीला होणारा तोटा कमी होणार नाही हे कारण पुढे करून महावितरणने ११ जुलै २०१८ पासून वेगवेगळ्या अश्वशक्तीच्या विद्युत पंपांसाठी ६० ते ७६ टक्के जी प्रस्तावित वीजदर वाढ दिली आहे यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थांना तिप्पट पाणीपट्टी करावी लागणार आहे अन्यथा पाणीपुरवठा संस्था मोडणार आहेत. ही पाणीपट्टी वाढली तर शेतकºयांना प्रति एकर १८ ते १९ हजार पाणीपट्टी द्यावी लागेल.शेतीवरील संकटमार्च २०१८ मध्ये विद्युतपंपासाठी जी २३ पैसे वीज दरवाढ करण्यात आली त्याबाबत एन. डी. पाटील यांनी आवाज उठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करून ती मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते; पण याबाबत आजपर्यंत मुख्यमंत्र्यांना सवड झालेली नाही.पॉवर फँक्टर पेनल्टी आकारून लूटसध्या पावसाळा आहे. एबी स्विच बंद आहेत. विद्युतपंप बंद आहेत.एक युनिट ही वीज वापर नाही. विद्युतपंप काढून घेण्यात आले आहेत;पण महावितरणने सहकारी पाणीपुरवठा संस्थांना हजारो रुपयांची पॉवर फॅक्टर पेशल्टी आकारून सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आर्थिक लूट केली आहे.चार वर्षांत दुप्पट वीज बिलवाकरे (ता. करवीर) येथील एका पाणीपुरवठा संस्थेला येणारे तीन लाख ५० हजार विद्युतपंपासाठीचे वीज बिल २०१७/१८ मध्ये ८ लाख ८ हजार ६३० म्हणजे दुप्पटीने आले आहे. यामुळे सध्या एकरी ७ हजार ६०० रुपये प्रतिएकर असणारी पाणीपट्टी आता पाणीपुरवठा संस्थांना दुप्पट करावी लागणार आहे.