शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

उच्च न्यायालयातील ‘गोकुळ’ची याचिका पुन्हा फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ‘गोकुळ’ची निवडणूक स्थगितीबाबत संघाशी संलग्न दोन संस्थांनी मुंबई उच्च ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ‘गोकुळ’ची निवडणूक स्थगितीबाबत संघाशी संलग्न दोन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका शुक्रवारी पुन्हा फेटाळण्यात आली. मात्र याबाबत सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणीच झालेली नाही.

‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० राेजी संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक वर्षभर लांबणीवर गेली. तरीही सत्तारूढ गटाला अजूनही निवडणूक नको आहे. त्यामुळे निवडणुकीला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात दोनवेळा याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिका न्यायालयात फेटाळून लावल्या. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, मात्र त्यानंतर सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर दोन दूध संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन ती फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही.

न्यायालयीन लढाईत सत्ताधारी अपयशी

‘गोकुळ’ची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी सत्तारूढ गटाने जोरदार प्रयत्न केले. मात्र न्यायालयीन लढाईत ते सध्या तरी अपयशी ठरले आहेत.