शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

मोरेवाडीत सरसावले मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST

पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर )येथील एकाच ठिकाणी असलेल्या १४ गवताच्या गंजींना २३ मार्च रोजी लागलेल्या आगीत ...

पाचगाव : मोरेवाडी (ता. करवीर )येथील एकाच ठिकाणी असलेल्या १४ गवताच्या गंजींना २३ मार्च रोजी लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे गवत जळून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण धावले असून या शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पाचगावचे लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील, शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील,मोरेवडीचे माजी सरपंच दत्तात्रय भिलुगडे, भिकाजी गाडगीळ अशा अनेकांनी एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे सढळ हाताने मदत केली. यावेळी सरपंच संग्राम पाटील म्हणाले, जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे,हाच शेतकरी आपल्या जनावरांवर अवलंबून आहे. त्यांनी उन्हातान्हात काबाडकष्ट करून जमवलेल्या चारा एका क्षणात नाहीसा झाला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊन त्यांच्या पाठीशी राहिलो.

फोटो: ०१ पाचगाव चारामदत

ओळ : मोरेवाडी येथील शेतकऱ्यांना चारा वाटप करताना पाचगावचे सरपंच संग्राम पाटील,उपसरपंच भाग्यश्री दळवी,नारायण गाडगीळ,संजय पाटील,अमर मोरे तसेच शेतकरी व सर्व ग्रामपंचायत सदस्य.