शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

कुरुंदवाडमध्ये मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

दरम्यान, शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्त नागरिक आणि जनावारांच्या चाऱ्याची शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, ...

दरम्यान, शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्त नागरिक आणि जनावारांच्या चाऱ्याची शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी मदतीचा हात दिल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

शहराला चोहोबाजूंनी कृष्णा व पंचगंगा नदीने वेढा दिल्याने बेटाचे स्वरूप आले आहे. संभाव्य धोका ओळखून नागरिकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सोयाबीन, भुईमूग, भात, भाजीपाला यासारखी पिके, तर पाण्याने गेलीच आहेत. मात्र, पाणी अत्यंत धीम्या गतीने उतरत असल्याने पुराच्या पाण्यात बुडालेल्या ऊस पीक उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

शेती पिकाच्या आधी स्वत:चा जीव वाचविणे महत्त्वाचे असल्याने स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांच्या जेवणाची त्याच्या दुभत्या जनावरांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देत आहेत. माळभागावर पूरग्रस्तांसाठी दररोज सुमारे दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांतून समाधान व्यक्त होत आहे.