शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

मंडलिक कारखान्याचा चिकोत्रा खोऱ्याला हात

By admin | Updated: February 12, 2016 23:58 IST

दररोज १५00 टन उसाची उचल : पाण्याअभावी वाळणाऱ्या ऊसतोडीला अग्रक्रम

म्हाकवे : चिकोत्रा प्रकल्पातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाटबंधारे प्रकल्पाने शेतीच्या पाणी वापरावर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील ऊस पाण्याअभावी वाळून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची खबरदारी हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कारखान्याने गांभीर्याने घेतली आहे. त्यासाठी या भागात तोडणी यंत्रणा हंगामाच्या सुरुवातीपासूनच वाढविली आहे.कारखान्याने ८७ दिवसांत तालुक्यातील दोन लाख ६६ हजार ८३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. यापैकी एक लाख दोन हजार ३७३ मे. टन इतका ऊस हा केवळ चिकोत्रा खोऱ्यातून गाळपास आणला आहे. म्हणजेच एकूण गाळपापैकी ३६ ते ३७ टक्के ऊस हा चिकोत्रा खोऱ्यातून उचल केला आहे. इतर कार्यक्षेत्रांपेक्षा या खोऱ्यातील तोडणी कार्यक्रम एक महिन्याने पुढे असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.मंडलिक कारखान्याने या खोऱ्यात दररोज १४00 ते १५00 मे. टन उचल करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यासाठी ४८ ट्रेलर ट्रॅक्टर, २७ छकड्या, पाच ट्रक आणि २0६ बैलगाड्या इतकी यंत्रणा देऊन प्राधान्य दिले आहे.चिकोत्रा धरणात यंदा केवळ ४६ टक्केच पाणीसाठा झाला. त्यामुळे या खोऱ्यातील सुमारे ३५ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेऊन शेतीला पाणी देताना प्रशासनाची दमछाक होत आहे.कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, या खोऱ्यातील संचालक रामचंद्र सांगले, आनंदा मोरे, विश्वास कुराडे, नंदकुमार घोरपडे, शहाजी यादव, आप्पासाहेब नांदेकर, सर्व संचालक मंडळाने हा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.