शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

हा तर पी. एन. पाटील यांचा अपरिपक्वपणा

By admin | Updated: April 16, 2015 00:59 IST

मुश्रीफ : ‘राजाराम’नंतर ‘केडीसीसी’चा फैसला

सितम सोनवणे , लातूरलातूर जिल्हा परिषदेअंतर्गत ‘स्वच्छ भारत मिशन’साठी शौचालय बांधणीचे २०१५-१६ चे महाराष्ट्र राज्याने नवीन ४८ हजार ७६२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी स्वच्छ भारत मिशनपुढे नवे आव्हान आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाणीटंचाई, उपलब्ध निधी आदी समस्यांवर मात करण्याची कसरत करावी लागणार आहे. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविले आहे. या मिशनअंतर्गत २०१४-१५ अंतर्गत २६ हजार २२८ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. यामुळे लातूर जिल्ह्यात शौचालय बांधणीला गती मिळाली आहे. ग्रामीण भागात वैयक्तिक कुटुंब शौचालय बांधणी, दोन खड्ड्यांचे शौचालय बांधकाम यासाठी दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंब व दारिद्र्यरेषेवरील अल्पभूधारक शेतकरी, घर असलेले भूमिहीन शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख, अनुसूचित जाती जमाती असलेले कुटुंब यांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून वापर सुरू केल्यास १२ हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या कारणामुळे ग्रामीण भागातील असंख्य कुटुंब शौचालय बांधणीत पुढाकार घेत आहेत. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव करण्यात स्वच्छता विभाग यशस्वी होत आहे. हे जरी सत्य असले, तरी २०१५-१६ साली शासनाच्या वतीने देण्यात आलेले ४८ हजार ७६२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट स्वच्छता विभागापुढे नवे आव्हान ठरणार आहे. पाणीटंचाई तसेच यापूर्वी शौचालयाचे बांधकाम करूनही ज्यांना अनुदान प्राप्त झाले नसल्याने पुढील उद्दिष्ट पूर्तीसाठी सामोरे जावे लागणार आहे.