शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

हा तर पी. एन. पाटील यांचा अपरिपक्वपणा

By admin | Updated: April 16, 2015 00:59 IST

मुश्रीफ : ‘राजाराम’नंतर ‘केडीसीसी’चा फैसला

सितम सोनवणे , लातूरलातूर जिल्हा परिषदेअंतर्गत ‘स्वच्छ भारत मिशन’साठी शौचालय बांधणीचे २०१५-१६ चे महाराष्ट्र राज्याने नवीन ४८ हजार ७६२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी स्वच्छ भारत मिशनपुढे नवे आव्हान आले असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाणीटंचाई, उपलब्ध निधी आदी समस्यांवर मात करण्याची कसरत करावी लागणार आहे. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविले आहे. या मिशनअंतर्गत २०१४-१५ अंतर्गत २६ हजार २२८ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. यामुळे लातूर जिल्ह्यात शौचालय बांधणीला गती मिळाली आहे. ग्रामीण भागात वैयक्तिक कुटुंब शौचालय बांधणी, दोन खड्ड्यांचे शौचालय बांधकाम यासाठी दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंब व दारिद्र्यरेषेवरील अल्पभूधारक शेतकरी, घर असलेले भूमिहीन शेतमजूर, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख, अनुसूचित जाती जमाती असलेले कुटुंब यांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून वापर सुरू केल्यास १२ हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या कारणामुळे ग्रामीण भागातील असंख्य कुटुंब शौचालय बांधणीत पुढाकार घेत आहेत. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव करण्यात स्वच्छता विभाग यशस्वी होत आहे. हे जरी सत्य असले, तरी २०१५-१६ साली शासनाच्या वतीने देण्यात आलेले ४८ हजार ७६२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट स्वच्छता विभागापुढे नवे आव्हान ठरणार आहे. पाणीटंचाई तसेच यापूर्वी शौचालयाचे बांधकाम करूनही ज्यांना अनुदान प्राप्त झाले नसल्याने पुढील उद्दिष्ट पूर्तीसाठी सामोरे जावे लागणार आहे.