शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

झेंडा फडकविण्याचे मार्गदर्शन; उत्तूर विद्यालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:07 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकविणे आणि तो विशिष्ट पद्धतीने बांधणे हे मोठे जबाबदारीचे काम. यात हलगर्जीपणा झाला किंवा त्याचे संकेत पाळले गेले नाहीत तर तो गुन्हा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर उत्तूर (ता. आजरा) येथील विद्यार्थीच गावातील सर्व ठिकाणांचे झेंडे नीटपणे फडकविण्याची काळजी घेतात. ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकविणे आणि तो विशिष्ट पद्धतीने बांधणे हे मोठे जबाबदारीचे काम. यात हलगर्जीपणा झाला किंवा त्याचे संकेत पाळले गेले नाहीत तर तो गुन्हा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर उत्तूर (ता. आजरा) येथील विद्यार्थीच गावातील सर्व ठिकाणांचे झेंडे नीटपणे फडकविण्याची काळजी घेतात. गेली २0 वर्षे हा उपक्रम सुरू आहे.उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांना २0 वर्षांपूर्वी असे जाणवले की, झेंडावंदन करीत असताना नेमक्या नियमांची माहिती नसणे, झेंडा कधीतरी काढला जात असल्याने तो न उलगडणे अशा अडचणी येतात. याबाबत त्यांनी उत्तूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनाच झेंडा फडकवणे, बांधणे याबाबत प्रशिक्षण दिले आणि हीच मुले सर्व ठिकाणी जाऊन झेंडा फडकवू लागली, बांधू लागली.प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनाच्या आठ दिवस आधी हे प्रशिक्षण सुरू होते. यानंतर १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता २0 मुलांचा एक गट असे १६ गट गावातील झेंडावंदन केले जाणार आहे, त्या ठिकाणी जातात.सवयीनुसार संयोजक संस्थांनी साहित्य तयार ठेवलेले असते. प्रशिक्षणाप्रमाणे हे विद्यार्थी सेवा संस्था, दूध संस्था, तरुण मंडळे या ठिकाणी झेंडा फडकवून, बांधून पुन्हा ग्रामपंचायतीच्या ठिकाणी असणाऱ्या मुख्य झेंडावंदनासाठी एकत्र येतात. त्यामुळे त्या-त्या संस्थांचे शिपाई, कार्यकर्ते यांनाही आता या विद्यार्थ्यांची सवय झाली आहे.