शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

मराठा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळ करीत आहे : घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

मराठा समाजातील नियुक्त्या रखडलेल्या विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की, ज्यांची निवड झाली आहे,त्यांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. न्यायालयाचा आदेश ...

मराठा समाजातील नियुक्त्या रखडलेल्या विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की, ज्यांची निवड झाली आहे,त्यांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. न्यायालयाचा आदेश होऊनही सप्टेंबर २०२० पर्यंत त्याबाबतची कार्यवाही झालेली नाही. त्यांना ईडब्ल्यूएसची जाहिरात नसल्याने त्यामध्ये त्यांना गृहीत धरत नाहीत. तर काही विद्यार्थ्यांना सरकारने खुल्या प्रवर्गात टाकले आहे. यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना ज्या पदावर निवड झाली आहे. त्यापेक्षा खालच्या पदावर संतुष्ट रहावे लागणार आहे. या मुलांच्या पदरी मोठी निराशा येणार आहे. सरकार मराठा समाजाच्या अस्मितेशी व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करीत आहे. तो त्यांनी थांबवावा. अन्यथा मराठा समाज भविष्यात त्यांना सडेतोड उत्तर देईल, असा इशाराहीघाटगे यांनी दिला.