शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

कोल्हापुरात टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’

By admin | Updated: October 2, 2014 23:51 IST

वाहनधारकांचाही प्रतिसाद : कृती समितीचे आंदोलन शांततेत

कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रा. एन. डी. पाटील व अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, गुरुवारी फुलेवाडी, शाहू, शिये व शिरोली टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन केले. सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत नाक्याच्या दोन्ही बाजूंना २०० मीटर अंतरांवर थांबून कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना टोल न देण्याची विनंती केली. ‘टोल देणार नाही’ची स्टिकर वाहनावर चिकटविली जात होती. वाहनधारकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे गांधी जयंतीनिमित्त केलेले हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पडले.शहराच्या उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम अशा या चारही मुख्य नाक्यांवर सकाळी दहा वाजता टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते जमा झाले. नाक्यांच्या दोन्ही बाजूंना थांबून वाहनधारकांना विनंती करण्याचे नियोजन आंदोलकांनी केले. हातात लाल निशाण घेत ‘देणार नाही... देणार नाही... टोल आम्ही देणार नाही’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. शिरोली नाक्यावर अशोक पोवार, दिलीप देसाई, बुरहान नायकवडी, एम. बी. पडवळे, बाबा पार्टे, महादेव पाटील, बजरंग शेलार, दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, मीरा मोरे, चारुलता चव्हाण, सुजाता पाटील, गीता राऊत यांनी वाहनधारकांना थांबवून टोल न देण्याची विनंती केली.