शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीसाठी रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील

By admin | Updated: October 11, 2015 00:13 IST

रविकांत तूपकर : बावची येथे मेळावा

गोटखिंडी : ऊस कारखानदार एकरकमी एफआरपी देण्याऐवजी ते तीन हप्त्यात देऊ लागले आहेत. काही कारखाने एफआरपीपेक्षा कमी ऊस दर देऊ लागले आहेत, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कारखानदारांनी जर असेच उद्योग चालू ठेवले तर शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीची पूर्ण रक्कम एकरकमी घेतल्याशिवाय राहणार नाही, मग भले रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, असा इशारा महाराष्ट्र वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी दिला. बावची (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, खासदार राजू शेट्टी यांनी दि. १६ आक्टोबरला कोल्हापूर येथील साखर संघावर एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, यासाठी महामोर्चाचे केले आहे. या मोर्चात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यावेळी संजय गांधी निराधार योजना वाळवा तालुका अध्यक्ष भास्कर कदम, पोपट सुतार, जगन्नाथ भोसले, पोपटराव पाटील, सर्जेराव पाटील, आनंदराव साळुंखे, हरिभाऊ पाटील, भास्कर भागवत, विलास यादव, गणी मुल्ला, रमजान मुलाणी, यासीन मुल्ला, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)