शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

एफआरपीसाठी रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील

By admin | Updated: October 11, 2015 00:13 IST

रविकांत तूपकर : बावची येथे मेळावा

गोटखिंडी : ऊस कारखानदार एकरकमी एफआरपी देण्याऐवजी ते तीन हप्त्यात देऊ लागले आहेत. काही कारखाने एफआरपीपेक्षा कमी ऊस दर देऊ लागले आहेत, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कारखानदारांनी जर असेच उद्योग चालू ठेवले तर शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीची पूर्ण रक्कम एकरकमी घेतल्याशिवाय राहणार नाही, मग भले रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, असा इशारा महाराष्ट्र वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी दिला. बावची (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, खासदार राजू शेट्टी यांनी दि. १६ आक्टोबरला कोल्हापूर येथील साखर संघावर एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, यासाठी महामोर्चाचे केले आहे. या मोर्चात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यावेळी संजय गांधी निराधार योजना वाळवा तालुका अध्यक्ष भास्कर कदम, पोपट सुतार, जगन्नाथ भोसले, पोपटराव पाटील, सर्जेराव पाटील, आनंदराव साळुंखे, हरिभाऊ पाटील, भास्कर भागवत, विलास यादव, गणी मुल्ला, रमजान मुलाणी, यासीन मुल्ला, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)