शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: October 7, 2016 00:42 IST

जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन : अस्वच्छ, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

इचलकरंजी : येथील मुरदंडे मळा परिसरातील नागरिकांना अनेकवेळा तक्रारी, आंदोलने करूनही स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याचा निषेध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नुकताच पालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने करण्याचे आश्वासन दिले.मुरदंडे मळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अपुरा व अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी उखडलेला रस्ता पुन्हा तयार केला नाही. तसेच परिसरातील अनेक प्रलंबित कामांबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जाते. याबाबत नागरिकांनी जाब विचारला. हा मोर्चा नगरसेवक महादेव गौड, शीतल दत्तवाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी महावीर जैन, सुरेश भुत्ते, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)