शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

ग्रामपंचायत लोकशाहीचे पहिले व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : ग्रामपंचायत हा पंचायत राज समितीतील पहिला स्तर असून, लोकशाही व्यवस्थेतील पहिले व्यासपीठ असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण : ग्रामपंचायत हा पंचायत राज समितीतील पहिला स्तर असून, लोकशाही व्यवस्थेतील पहिले व्यासपीठ असल्याने गावच्या विकासासाठी गावातील गटातटांचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण करावे व ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वस्त म्हणून काम करून गावाचा विकास साधावा, असे आवाहन पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार डाॅ. विनय कोरे यांनी घोटवडे (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलताना केले.

यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा झाला. आम. डाॅ. विनय कोरे व आम. जयंत आसगांवकर यांच्या निधीतून घोटवडे गावात ग्रामपंचायतीची सुसज्ज अशी तीनमजली इमारत उभारली जाणार आहे. सरपंच रजनी पाटील यांच्या प्रयत्नांतून सुसज्ज अशा इमारतीचे नियोजन झाल्याने कोरे यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, विशांत महापुरे, शिवाजी मोरे, पन्हाळा पंंचायत समिती सभापती वैशाली पाटील, उपसभापती रश्मी कांबळे, पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सरनोबत, शिक्षक नेते बाबासाहेब पाटील, दगडू पाटील, सरपंच रजणी पाटील, उपसरपंच माया पाटील बाजार समिती मा. संचालक बाबूराव खोत, उत्तम धुमाळ तसेच विजय बाऊचकर, धोंडीराम कुंभार, शहाजी कुदळे, संदीप यादव, ग्रामसेवक एकनाथ चौगुले, आदी उपस्थित होते.

फोटो : घोटवडे (ता. पन्हाळा) येथे नियोजित ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात आम. डाॅ. विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयंत आसगावकर, पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, उपसभापती रश्मी कांबळे, सरपंच रजनी पाटील, आदी उपस्थित होते.