शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

पहिल्या दिवशी साडेचार हजार उमेदवार सैन्यभरती : भरतीबाबत भूलथापांना बळी पडू नका : कौशल

By admin | Updated: May 14, 2014 00:50 IST

कोल्हापूर : सैन्यभरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भरती निदेशक कर्नल आर. के. कौशल यांनी केले आहे.

 कोल्हापूर : सैन्यभरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भरती निदेशक कर्नल आर. के. कौशल यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठातील अ‍ॅथलेटिक ट्रक्सवर आर्मी रिक्रुटमेंट आॅफिस व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सुरू असलेल्या भरतीवेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधाला. दोन दिवस चाललेली ही भरती सोल्जर ट्रेडस्मन या पदासाठी आहे. मंगळवार (दि. १३) पासून सकाळी सहा वाजल्यापासून भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी भरती झाली असून, पहिल्या दिवशी ४ हजार ४०० उमेदवार भरतीसाठी उतरले होते. पहिल्यांदा या सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. बोगस कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागातील काही कर्मचार्‍यांची त्यांनी मदत घेतली आहे. उमेदवारांची धावणे, शारीरिक चाचणी, वजन, उंची मोजली. यातून ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, त्यांची बुधवारी (दि. १४) वैद्यकीय चाचणी होणार आहे.