शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

रस्त्यांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात

By admin | Updated: August 14, 2014 22:38 IST

मुंबईत झाली समितीची बैठक : लवकरच राज्य शासनाला करणार अहवाल सादर

कोल्हापूर : शहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीची आज, गुरुवारी मुंबईत बैठक झाली. अहवालाचा अभ्यास समितीने सुरू केला असून, येत्या चार दिवसांत राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव बी. के. माळी यांनी ‘लोकमत’ला दिली.‘आयआरबी’ने केलेल्या ४९.९९ कि.मी. रस्त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या प्रोफेसर श्री कृष्णा राव यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समितीने अहवालातील सूचविलेल्या त्रृटी दूर केल्याची आज खात्री केली. अहवालाचा सूक्ष्म अभ्यास करून नेमक ी रस्त्याची किंमत व शिल्लक कामांचा तपशील, करार व प्रत्यक्ष काम याबाबत सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. गेल्या महिन्यात तीन आवड्यांत मंडळाने चार अभियंत्यांच्या पथकाद्वारे रस्त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘रोड लेव्हल व बिटल्स सर्व्हे’ (सर्वंकष सर्वेक्षण) केला. यापूर्वी राव समितीने रस्त्यांची दोन वेळा पाहणी केली आहे. यानंतर मंडळाने केलेल्या मूल्यांकन अहवालाचे पडताळणी राव समिती करीत आहे. यासाठीच समितीने आजच्या बैठकीत सर्व अहवालाचा तपशीलवार आढावा घेतला. मागील बैठकीत समितीने सूचविलेल्या त्रृटी कमी झाल्याची तपासणी आजच्या बैठकीत करण्यात आली. गरज पडल्यास समितीची पुन्हा बैठक घेतली होणार आहे. राज्य शासनाला समितीने मूल्यांकन अहवाल दिल्यानंतर प्रकल्पाचे पैसे भागविणे व टोल रद्दबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी मूल्यांकन समितीच्या अहवालाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)