शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

प्रशासकीय यंत्रणेमुळेच स्त्री भ्रूणहत्या

By admin | Updated: March 13, 2017 23:02 IST

माधुरी देशमुख : ‘म्हैसाळ’ची तक्रार होऊनही बोगस अहवाल

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने केलेल्या स्त्री भ्रूणहत्येबद्दल प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रारी केल्या होत्या. तरीही चौकशी समितीने बोगस अहवाल देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हत्यांकाडाला शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप प्रा. माधुरी देशमुख यांनी केला. दोषींवर त्वरित कडक कारवाई केली पाहिजे, अशीही त्यांनी मागणी केली.स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियातर्फे शुक्रवारी सांगलीत निर्धार परिषद झाली. या परिषदेत प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. देशमुख बोलत होत्या. प्रा. नितीन पाटील परिषदेचे अध्यक्ष होते. प्रा. देशमुख म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कायदे केले आहेत. पण, त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा किडल्यामुळे कारवाई होत नाही. म्हैसाळ प्रकरणातही शासकीय वैद्यकीय यंत्रणेच्या चुकीमुळेच डॉ. खिद्रापुरे गैरव्यवसाय करीत होता. यावेळी उमेश देशमुख, योगेश नाडकर्णी, करूणा खोचे, ममता पाटील, सचिन खंबाळे, नीलेश शेंडगे, अमृता दौंडे, तुळशीराम गळवे, \कुलदीप बेडगे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)