शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कर्जमुक्त शेतकºयांचा उद्या सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकºयांचा उद्या, बुधवारी मुंबईत कर्जमुक्तीबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरही प्रत्येक तालुक्यांतून दोन अशा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन केले आहे.कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकºयांचा उद्या, बुधवारी मुंबईत कर्जमुक्तीबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरही प्रत्येक तालुक्यांतून दोन अशा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन केले आहे.कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठी गेले पंधरा-तीन आठवडे सहकार विभागाचे काम सुरू असून अद्याप संपूर्ण कामकाज पूर्ण झालेले नाही.अनेक जिल्ह्यांतून याद्या अपलोड न झाल्याने शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग कसे करायचे? असा पेच शासकीय यंत्रणेपुढे आहे. दिवाळीपूर्वी पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याने कोणत्याही परिस्थिती दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने कंबर कसली पण त्यात यश आले नाही. दिवाळीपूर्वी पैसे जमा केले नाही तर विरोधक आक्रमक होतील, यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यांतून दोन लाभार्थी निवडून त्यांचा कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या दुपारी बारा वाजता सत्कार होणार आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुक्यातून दोन-तीन शेतकºयांचा सत्कार होणार आहे. जिल्ह्यात बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते शेतकºयांचा सत्कार करण्यात येणार आहे.