शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
4
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
5
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
6
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
7
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
8
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
9
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
10
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
11
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
12
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
13
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
14
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
15
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
16
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
18
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
19
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
20
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

विमा कंपनीकडून शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

कुरुंदवाड : महापुरात पीक नुकसानीचा विमा कंपनीकडून पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. एकीकडे पूरग्रस्तांच्या ...

कुरुंदवाड : महापुरात पीक नुकसानीचा विमा कंपनीकडून पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. एकीकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून टाळाटाळ होत असताना विमा कंपनीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त आहे.

जुलै महिन्यात आलेल्या महापुरात शेतीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या व पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पीक नुकसानभरपाई दिली जाते.

येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर पिकांची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे वेळेत विम्याची रक्कम भरून विमा उतरविला होता. महापुरात पिके गेल्याने विमा कंपनीकडून पंचनामाही केला आहे. मात्र, पंचनामा होऊन महिना उलटला तरी अद्याप विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महिना उलटला तरी विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. शासनाबरोबर विमा कंपनीही शेतकऱ्यांना चिंबवत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत

आहे.

चौकट

रिलायन्स इन्सुरन्स कंपनीकडून सोयाबीनसाठी एकरी ४५० रुपये विमा रक्कम भरून घेतली असून, पूर्णपणे पीक गेलेल्या शेतकऱ्याला एकरी अठरा हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.

चौकट

पंचनामा करताना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २५ टक्के, तर उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची शासनाकडून अथवा विमा कंपन्यांकडून एक रुपयाही रक्कम मिळाली नाही.

-महवीर पाटील,

प्रगतशील शेतकरी, कुरुंदवाड