शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

शिरोळ तालुक्यात शेतकरी खरिपाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST

गतवर्षी कोरोना महामारीमुळे मोठे संकट ओढवले. शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले. छोटे, मोठे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, अशा ...

गतवर्षी कोरोना महामारीमुळे मोठे संकट ओढवले. शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले. छोटे, मोठे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, अशा काळात शेतकरी वर्ग आपली कामे सुरळीतपणे करीत होता. कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम्‌- सुफलाम्‌ बनला आहे. नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातात. गतवर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. परिणामी, नुकसानीलादेखील सामोरे जावे लागले.

कोरोनानंतर पावसामुळेदेखील शेतीला मोठा फटका बसला. सप्टेंबर २०२० मध्येदेखील पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. परतीचा पाऊस नुकसानकारकच ठरला. एकामागून एक संकटे आली. मात्र, आज ना उद्या शेतीमालाला भाव मिळेल, या आशेपोटी शेतकरी उत्पादन घेत राहिला. मातीत पैसे टाकायचे आणि दराची वाट बघत बसायची, अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची बनली आहे. सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. त्याचाही फटका भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळातही शेतकरी आपले काम अविरतपणे पार पाडत आहेत. खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. बियाणे, खतांचे नियोजन याचा ताळमेळ शेतकऱ्यांकडून घातला जात आहे.

फोटो - २१०५२०२१-जेएवाय-०३, ०४

फोटो ओळ - ०३) शिरोळ येथे शेतामध्ये शेतकरी ऊस पिकाला पाणी देण्यात व्यस्त होता.

०४) शिरोळ येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीकामे सुरू आहेत. (छाया : सुभाष गुरव, शिरोळ)