शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

काजू उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:41 IST

कृष्णा सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : चालू वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : चालू वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आजरा व चंदगड तालुक्यांत नीचांकी घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.आजरा तालुक्यात काजू लागवड होते. यामधून शेतकऱ्यांना दरवर्षी ८००० मेट्रिक टन कमी-जास्त प्रमाणात काजू बियांचे उत्पादन मिळते. त्यामुळे तालुक्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला मदत मिळते; परंतु यावर्षी उत्पादनच मोठ्या प्रमाणात घटल्याने प्रक्रिया उद्योगावरही परिणाम जाणवत आहे.जानेवारी ते फेब्रुवारी हा कालावधी झाडांना मोहोर येण्याचा पहिला टप्पा आहे. मार्च ते एप्रिल हा दुसरा, तर मे ते जून हा तिसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात मोठे दव पडल्याने व प्रदूषित वातावरणामुळे मोहोरच गळून पडला. दुसºया टप्प्यातही मोहोर येण्याचे प्रमाण कमी आहे. या टप्प्यात केवळ ४० टक्के उत्पादन मिळण्याचे संकेत मिळत आहेत.चालू हंगामात केवळ १६०० मेट्रिक टन उत्पादन मिळण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.व्यवस्थापनाकडे दुर्लक्षशेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीनेच काजू उत्पादन घेत आहेत. काजू झाडाभोवती चर, खत, औषधे या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा परिणाम काजू घटवर होत असल्याचे कृषी पर्यवेक्षक मनोहर पाटील यांनी सांगितले.घाटमाथ्यावर अधिक घटकोकणात यावर्षी काजू उत्पादन चांगले आहे.परंतु, घाटमाथ्यावरीलआजरा, चंदगड, गडहिंग्लज व बेळगाव परिसरातील गावामध्ये घटीचे प्रमाण अधिक आहे.