शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

काजू उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:41 IST

कृष्णा सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : चालू वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : चालू वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आजरा व चंदगड तालुक्यांत नीचांकी घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.आजरा तालुक्यात काजू लागवड होते. यामधून शेतकऱ्यांना दरवर्षी ८००० मेट्रिक टन कमी-जास्त प्रमाणात काजू बियांचे उत्पादन मिळते. त्यामुळे तालुक्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला मदत मिळते; परंतु यावर्षी उत्पादनच मोठ्या प्रमाणात घटल्याने प्रक्रिया उद्योगावरही परिणाम जाणवत आहे.जानेवारी ते फेब्रुवारी हा कालावधी झाडांना मोहोर येण्याचा पहिला टप्पा आहे. मार्च ते एप्रिल हा दुसरा, तर मे ते जून हा तिसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात मोठे दव पडल्याने व प्रदूषित वातावरणामुळे मोहोरच गळून पडला. दुसºया टप्प्यातही मोहोर येण्याचे प्रमाण कमी आहे. या टप्प्यात केवळ ४० टक्के उत्पादन मिळण्याचे संकेत मिळत आहेत.चालू हंगामात केवळ १६०० मेट्रिक टन उत्पादन मिळण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.व्यवस्थापनाकडे दुर्लक्षशेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीनेच काजू उत्पादन घेत आहेत. काजू झाडाभोवती चर, खत, औषधे या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा परिणाम काजू घटवर होत असल्याचे कृषी पर्यवेक्षक मनोहर पाटील यांनी सांगितले.घाटमाथ्यावर अधिक घटकोकणात यावर्षी काजू उत्पादन चांगले आहे.परंतु, घाटमाथ्यावरीलआजरा, चंदगड, गडहिंग्लज व बेळगाव परिसरातील गावामध्ये घटीचे प्रमाण अधिक आहे.